Powered by Blogger.

Pages

Wednesday, August 17, 2011

मन नसत तर किती मज्जा आली असती

  Rajendra Todkar       Wednesday, August 17, 2011
मी म्हणालो मनाला 

थोडा विचार कर ना रे ?

बद्लतय जग सारे
थोडा तू बदल ना रे ?
विसर जुन्या रुढी परंपरा
मनाची कवाडे थोडी उघड ना रे
आपलीच आहेत ती लेकर
बरोबर त्यांच्या चाल ना रे
मी म्हणालो मनाला
आजूबाजू ला जरा बघ ना रे
संपलय आपले कर्तुत्व
नव्या पीढित रम ना रे
प्रत्येक पीढीच विद्रोही आसते
स्वताची तरुनाई आठव ना रे
विश्व चक्र हे आसेच चालणार
नवी पीढी जुन्याशी भांडनार
बदल स्रुस्तिचा अटळ नियम
एवध तरी समज ना रे
मी म्हणालो मनाला
थोडा विचार कर ना रे ? 


मन नसत तर किती मज्जा आली असती
सुख-दुःखाची कसली जाणीव झाली नसती


logoblog

Thanks for reading मन नसत तर किती मज्जा आली असती

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment